गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होताना दिसत आहे. त्यात आता ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात खळबळजनक घटना घडली. पतीने पत्नीला मूल होत नसल्याच्या रागातून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेने अंबरनाथ हादरलं आहे. . Read news in marathi at Navarashtra (नवराष्ट्र).
read more..